व्हीएसआरएस मराठी न्युज –येत्या १० नोव्हेंबर रोजी ‘भारत जोडो यात्रा’ ही नांदेड जिल्ह्यातील देगलूर (Degalur) येथे महाराष्ट्रात आगमन करणार आहे. ही यात्रा २६ नोव्हेंबरपर्यंत मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत फिरून पुढे मध्य प्रदेशात जाणार आहे.
त्यावेळी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे साहित्य स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांच्या हस्ते भारत जोडो यात्रेचे नेते राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
Discussion about this post