व्हीएसआरएस मराठी न्युज –मावळमधील नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी देखील आपल्या खंड्या बैलाचा अगदी मुलाप्रमाणे सांभाळ केला होता.
नुकतंच खंड्याचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्याचं निधन झालं होतं. आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या बैलाच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी मालक राहुल जाधव यांनी बैलाची समाधी बांधली आहे.
Discussion about this post