व्हीएसआरएस न्युज चिखली-सदरील रस्त्यावर अवजड वाहने भरधाव वेगाने जात असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे.
तर काही अपघातामध्ये अनेक तरास होत. या चौकात वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यासाठी गतीरोधक व सिग्नल बसविण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, रोड वर उभे राहुन मोळ मोळया गाडी उभे असतात.त्या गाडी वर त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी समाजिक कार्यकर्ता अक्रम शेख यांनी सांगितले आहे.कुदळवाडी रोड वर दोन्ही बाजुने वाहतूक अडथडा न होण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी.