व्हीएसआरएस मराठी न्युज -आकुर्डीत येथील बजाज टेम्पो कालनी जाणाऱ्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पावसाळ्यापूर्वी गाळ काढला गेला नाही तर नाल्याजवळील गटाराची पाइपलाइन तुंबण्याची शक्यता आहे, त्यामुळे या नाल्याची सफाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
नाल्याची स्वच्छता न केल्यास पावसाळ्यात रोड वर दुर्गंधीयुक्त पाणी शिरण्याची शक्यता आहे.
नाले गटर कचऱ्याने तुंबल्या असून त्यात बेकायदा कचरा टाकणाऱ्यांना रोखले जात असले तरी…. . प्लास्टिक पिशव्याचा सुळसुळाट आहे.
Discussion about this post